Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

स्वातंत्र्यसूर्य (नरगुंद येथे १८५७-५८मध्ये झालेल्या बंडावरील एक ऐतिहासिक कादंबरी)  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

स्वातंत्र्यसूर्य (नरगुंद येथे १८५७-५८मध्ये झालेल्या बंडावरील एक ऐतिहासिक कादंबरी)

पेपरबॅक
आवृत्ती १
  • लेखक : Basavaraj Nayakar
  • प्रकाशन : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : ५ ऑगस्ट, २०२५
  • अनुवादक : आरती देवगावकर
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : २६३
  • किंमत : ₹३९५.००
  • आयएसबीएन : 9788198830968
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

'स्वातंत्र्यसूर्य' या पुस्तकात नरगुंद राज्याचा राजा भास्करराव भावे आणि ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी यांच्यातील नाट्यमय संघर्षाचे चित्रण करण्यात आले आहे. कंपनी सरकारच्या अधिकाऱ्यांनी भास्कररावांना त्यांच्या नातेवाइकांपैकी एक मुलगा दत्तक घेण्यास परवानगी नाकारली. ते त्यांचे राज्य 'दत्तकविधान विरोधी कायद्या'च्या मदतीने स्वतःच्या अधिकारात विलीन करू इच्छित होते. मात्र, याला धूप न घालता भास्कररावांनी इंग्रजांवर हल्ला चढवला आणि त्यांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांना त्यांचे राज्य परत मिळवता आले, की ब्रिटिशांनी आपल्या कूर शक्तीने बदला घेतला? अधिक जाणून घेण्यासाठी वाचा, निर्भयता आणि शौर्याची सत्यकथा

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके