'मौज' प्रकाशनाचे निवृत्त संपादक आणि प्रतिभावान ज्येष्ठ ललित लेखक श्रीनिवास विनायक कुलकर्णी तथा श्रीवि (वय ९०) यांचे गुरुवारी कराड येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ललिता, दोन मुले आलोक व उदयन; तसेच सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे नेत्रदान करण्यात आले.
कराड येथे २००२मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. गेले काही दिवस ते आजारी होते. दोन-तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. कोयना वसाहत भागातील घरीच गुरुवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. कराडमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
सहा महिन्यांपूर्वीच त्यांना राज्य सरकारचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. सांगली जिल्ह्यातील औदुंबर हे 'श्रीविं'चे मूळ गाव. कुलकर्णी यांनी बालवयापासून कवितालेखन सुरू केले. त्यांनी पहिली कविता चौथीत असताना लिहिली. ती पां. ना. मिसाळ यांच्या 'बालसन्मित्र' मध्ये प्रसिद्ध झाली. त्यांची पहिली गोष्ट का. रा. पालवणकर यांच्या 'खेळगडी'च्या शेवटच्या बाललेखनात प्रसिद्ध झाली होती.
पुस्तके
लेखक
प्रकाशक
लेख
पुस्तके
प्रकाशक
लेख
"अमृतातेही पैजा जिंके" असं श्री संत ज्ञानेश्वर माऊलींनी जिचे वर्णन केले आहे, ती आपली मराठी भाषा म्हणजे अनेक साहित्यालंकारांनी सजलेली समृद्ध खाण आहे. साहित्याच्या विविध प्रकारांत आपल्या कल्पकतेने आणि प्रतिभेने सतत भर घालणारे सरस्वतीपुत्र जितके मराठीला लाभले, तितके फारच थोड्या भाषांना लाभले असतील. अशा या समृद्ध मराठीचा वसा आणि वारसा जगासमोर मांडणारे आपले व्यासपीठ म्हणजे, मराठी साहित्यसृष्टी!
या साहित्याची जननी असलेल्या मराठीला अगदी संतांपासून ते आत्ताच्या नवलेखकांपर्यंत मराठीवर प्रेम करणाऱ्या रसिक वाचकांच्या प्रदीर्घ वाचकपरंपरेनेही समृद्ध केलं आहे. मराठीतल्या उत्तमोत्तम साहित्याला वाचक, रसिकांपर्यंत पोहोचवण्याकरता मराठी साहित्यसृष्टी या संकेतस्थळाची व अॅपची निर्मिती करण्यात आलेली आहे. आतापर्यंतच्या सर्व मराठी प्रकाशकांनी प्रसिद्ध केलेल्या समग्र मराठी साहित्याबाबतची अद्ययावत माहिती डिजिटल स्वरूपात, अगदी एका क्लिकवर उपलब्ध करून देणारे 'मराठी साहित्यसृष्टी' हे मराठी साहित्यविश्वातील एक अग्रगण्य पोर्टल आहे. थेट प्रकाशकांच्या संकेतस्थळांवरून वाचकांना आवडलेल्या पुस्तकांच्या खरेदीची सोय वाचकांना उपलब्ध होणार आहे.
मराठी साहित्यविश्वात आपले स्वागत आहे
मराठी साहित्य व्यवहाराबद्दल सर्वंकष माहितीसाठी तयार करण्यात आलेल्या या डिजिटल पोर्टलवर मराठी पुस्तक, लेखक, प्रकाशक, विविध ग्रंथालये यांसोबत भाषिक सेवा, मुखपृष्ठ चित्रकार, मराठी भाषा व साहित्यप्रेमी यांबद्दलचा अमूल्य ठेवा उपलब्ध आहे.
लोकप्रिय पुस्तके
मराठी भाषा, वाचनसंस्कृती आणि साहित्यसंवर्धनाकरता सुरू असेलल्या विविध उपक्रमांबद्दलची माहिती
सध्या कोणतेही कार्यक्रम उपलब्ध नाहीत
व्हिडिओ
सध्या कोणतेही व्हिडिओ उपलब्ध नाहीत
'मौज' प्रकाशनाचे निवृत्त संपादक आणि प्रतिभावान ज्येष्ठ ललित लेखक श्रीनिवास विनायक कुलकर्णी तथा श्रीवि (वय ९०) यांचे गुरुवारी कराड येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ललिता, दोन मुले आलोक व उदयन; तसेच सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे नेत्रदान करण्यात आले.
कराड येथे २००२मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. गेले काही दिवस ते आजारी होते. दोन-तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. कोयना वसाहत भागातील घरीच गुरुवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. कराडमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
सहा महिन्यांपूर्वीच त्यांना राज्य सरकारचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. सांगली जिल्ह्यातील औदुंबर हे 'श्रीविं'चे मूळ गाव. कुलकर्णी यांनी बालवयापासून कवितालेखन सुरू केले. त्यांनी पहिली कविता चौथीत असताना लिहिली. ती पां. ना. मिसाळ यांच्या 'बालसन्मित्र' मध्ये प्रसिद्ध झाली. त्यांची पहिली गोष्ट का. रा. पालवणकर यांच्या 'खेळगडी'च्या शेवटच्या बाललेखनात प्रसिद्ध झाली होती.
ताज्या घडामोडी
दिनविशेष
आज कोणत्याही लेखकाचा वाढदिवस किंवा स्मृतिदिन नाही.
नवीन लेख / मुलाखती
सध्या कोणतेही नवीन लेख उपलब्ध नाहीत.