अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
मरुभूमीतून बाहेर
पेपरबॅक
- लेखक : डॉ. Sathe
- प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : २५ मार्च, २०१२
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ३८४
- किंमत : ₹३५०.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
आपली जन्मभूमी सोडून अन्यत्र जाऊन तेथेच स्थायिक होण्याची प्रक्रिया ही मनुष्यसमाजात फार पूर्वीपासून चालू आहे. ही प्रक्रिया म्हणजे सामाजिक-सांस्कृतिक स्थलांतराची व मानवजातीची कहाणी आहे. आज स्थलांतर ही एक विद्याशाखा आहे. जैन धर्म, त्याचा उगम, प्रसार व जैनांचे स्थलांतर - यांबाबतची चर्चा येथे केली आहे. राजस्थान-मारवाडचा पूर्व-इतिहास सांगतानाच तेथून झालेले स्थलांतर व त्याची कारणमीमांसाही लेखकाने केली आहे. ह्या ग्रंथाच्या निमित्ताने डॉ. श्रीनिवास साठे यांनी जैन उद्योगसमूहाचे संस्थापक मा. भवरलालजी जैन यांच्या घराण्याचा पूर्व-इतिहास सविस्तर सांगितला आहे. हा इतिहास मा. भवरलाल जैन यांच्या पूर्वजांच्या स्थलांतराचा, मारवाडी व ओसवाल श्वेतांबर जैन या समाजाची वैशिष्ट्ये सांगणारा आणि त्यांच्या व्यापार-व्यवसायाची गुणवैशिष्टये स्पष्ट करणारा आहे. एका दुष्काळी भागातून स्थलांतरित झालेले जैन कुटुंब जगप्रसिद्ध उद्योगपती कसे होते, हे सांगणारा हा इतिहास केवळ जैन समाजालाच नव्हे तर सर्वांनाच प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरेल हे नक्की.
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-